असे कोणत्या क्षणी मन बेधुंद होते
असे कोणत्या क्षणी मन स्वच्छंद होते
मनातल्या डोहात उठती तरंग वेडे
धावती पैलतीरी परी किनारा न सापडे
कैक आठवणी त्या त्तेथे लपून आहेत
भेटल्यावारी आठवे ,का त्या जपून आहेत
न उमजे कुणाला अत्तराची कुपी ती
उघडताच दरवळे नवप्राप्तय जशी ती
मन न येई मागे बळे ओढून त्यास आणे
हे कलयुग आहे वेड्या एक समय तोची जाणे
नकोच ती अति रम्य भूत काल विश्वे
सारथ्य भविष्ये करू घेऊन नवी अश्वे
असे कोणत्या क्षणी मन स्वच्छंद होते
मनातल्या डोहात उठती तरंग वेडे
धावती पैलतीरी परी किनारा न सापडे
कैक आठवणी त्या त्तेथे लपून आहेत
भेटल्यावारी आठवे ,का त्या जपून आहेत
न उमजे कुणाला अत्तराची कुपी ती
उघडताच दरवळे नवप्राप्तय जशी ती
मन न येई मागे बळे ओढून त्यास आणे
हे कलयुग आहे वेड्या एक समय तोची जाणे
नकोच ती अति रम्य भूत काल विश्वे
सारथ्य भविष्ये करू घेऊन नवी अश्वे